Crop Insurance : मोठ्या पावसानं पिकाचं नुकसान झालं असल्यास विमा कंपनीकडे अशी ऑनलाईन तक्रार नोंदवा !

Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकरी यांचे सततच्या पावसामुळे शेतात पाणी थांबून किंवा इतर अन्य कारणामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळवणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्यास्थितीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करून विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी. कृषी रक्षक … Read more